वर्षांत सेनेच्या बड्या नेत्यांना उध्दव ठाकरेंच्या हितासाठी पक्षाबाहेर जायला कारणीभूत ठरलेला मिलींद नार्वेकर सध्या अडचणीत आहे. ईडीचं प्रकरण, दापोलीच्या बंगल्याचं तोडकाम, आमदारकीने दिलेली हुलकावणीमुळे मिलींद नार्वेकर नाराज आहे. मुख्यमंत्रीपदी असताना उध्दव ठाकरे यांनी आपल्या सर्वात निष्ठावान सहकाऱ्याला अंतरावर ठेवले होते. या दुराव्याची कमतरता शिंदे- फडणवीस भरून काढतील का याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.