शिंदे गटावर जोरदार टीका करण्यात अली. शिवसेना हि सध्या लोकांचीआहे. एकीकडे फाईव्ह स्टार सुविधा तर दुसरीकडे चटणी भाकरी खाणारा आमचा शिवसैनिक असा आमदास दानवे यांनी म्हटले. भाड्या चा एकही माणूस आला नाही असा दावा करत शिंदे गटावर निशाणा साधला.तीन वेळा अतिवृष्टी झाली ८ सप्टेंबरला मदतीची घोषणा केली पण एक रुपया हि पोचलेला नाही असा आरोप सरकारवर करण्यात आलं.
शेतकऱ्यांना रडवणारा सरकार आहे असा आरोप त्यांनी केला. सत्ताधारी यांना मस्ती चदली आहे. पोलिसांना सुद्धा या ठिकाणी शिवसेनेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी इशारा दिला. जर कोण चूक करत असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे. अंबादास दानवे यांनी दिवार चित्रपटाची उद्धरण देत शिंदे आणि फणवीस सरकारवर निशाणा साधला
हे ही वाचा:
Dasara Melava : “याच्यापेक्षा मोठी वैचारिक दारिद्रता असू शकत नाही…”, शिंदेंवर राष्ट्रवादीचा निशाण