spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

IND vs ZIM : झिम्बाब्वे विरुद्ध सामना भारतासाठी सुवर्ण संधी

T२० विश्वचषकाच्या सुपर-१२ फेरीचा शेवटचा सामना रविवार, ६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. हा सामना विजेतेपदाच्या दावेदारांपैकी एक असलेला भारतीय संघ आणि तिसऱ्यांदा स्पर्धेचा सामना झिम्बाब्वे संघाशी होणार आहे. मेलबर्नमध्ये आपल्या मोहिमेला सुरुवात करणारा भारतीय संघ उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी पुन्हा एकदा या मैदानावर उतरणार आहे. टीम इंडियाला आपला स्पर्धक मानले जात आहे पण झिम्बाब्वे हा सहजासहजी हार मानणारा नाही आणि कर्णधार क्रेग इर्विनने तर विराट कोहलीला रोखण्याची तयारी दर्शवली आहे.

Cyrus Mistry: सायरस मिस्त्री प्रकरणात मोठी घडामोड; अनहिता पंडोले यांच्याविरोधात गुन्हा दाखल

आयसीसी टुर्नामेंट्समध्ये न्यूझीलंडची टीम नेहमीच टीम इंडियावर भारी पडलीय.२०१९ वनडे वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडने टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये हरवलं होतं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशिपच्या फायनलमध्येही न्यूझीलंडच्या टीमने भारताला पराभूत केलं होतं. २०१६ टी वर्ल्ड कपमध्येही न्यूझीलंडने भारताला हरवलं होतं. २००७ टी २० वर्ल्ड कपमध्येही भारताने न्यूझीलंड विरुद्ध सामना गमावला होता.

हेही वाचा : 

Dawood Ibrahim : पाकिस्तानात बसून दाऊद रचतोय भारताविरुद्ध भयानक कट, NCBचा मोठा खुलासा

भारताला न्यूझीलंड विरुद्ध लढत टाळायची असेल, तर झिम्बाब्वे विरुद्धचा सामना जिंकून टेबलमध्ये टॉपवर रहाव लागेल. टी २० वर्ल्ड कप २०२२ च्या नियमानुसार, सेमीफायनलमध्ये ग्रुप १ च्या टॉपर टीमचा ग्रुप २ च्या दुसऱ्या नंबरच्या टीमशी सामना होईल. न्यूझीलंड आपल्या ग्रुपमध्ये नंबर १ आहे, अशा स्थितीत ग्रुप २ च्या दुसऱ्या नंबरच्या टीमला भिडेल.

हा विश्वचषक कोहलीसाठी चांगलाच ठरला आहे. त्याने पहिल्याच सामन्यात पाकिस्तानविरुद्ध नाबाद ८२ धावांची संस्मरणीय खेळी खेळून भारताला विजय मिळवून दिला होता. यानंतर त्याने नेदरलँड आणि बांगलादेशविरुद्धही अर्धशतके झळकावली. हे दोन्ही सामने भारताने जिंकले. कोहलीने आतापर्यंत ४ डावात २२० धावा केल्या असून तो एकदाच बाद झाला आहे. तो या स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.

OTT च्या माध्यमातून भारतीय सिरीज जागतिक मंचावर : अभिषेक बच्चन

Latest Posts

Don't Miss