spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Time Maharahstra Exclusive : धर्मवीरांचा गड केदार दिघे राखणार का?

धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यातील शिवसेनेत एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे नेतृत्वामध्ये दरी निर्माण झाली आहे. कधी काळी शिवसेनेचा अभिमान असलेले ठाण्याचे कट्टर शिवसैनिक आता एकमेकांना पाण्यात पाहतात. स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे आता असते तर त्यांना शिवसेनेची ही परिस्थिती पाहवली असती का? यावर भाष्य करण्यासाठी ठाणे शिवसेना जिल्हा प्रमुख केदार दिघे (Thane Shiv Sena District Chief Kedar Dighe) ‘टाईम महाराष्ट्र’च्या (Time Maharashtra) माध्यमातून संवाद साधला.

Latest Posts

Don't Miss