निसर्ग संपन्न कोकणाला समृध्दीच्या वाटेवर नेण्याची क्षमता असणाऱ्या रत्नागिरी रिफायनरीला शिवसेनेने अपशकुन केला. त्यामुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दुर्लक्ष केले. पंतप्रधान मोदींची प्रत्येक भेटीत शाबासकी मिळवणाऱ्या मुख्यमंत्री शिंदे- उप मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हाती आता ह्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे भवितव्य आहे.