रक्षाबंधन हा सण बहीण भावाचे नाते आणखी घट्ट करण्यासाठी आणि त्याची गोडी वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी भावाला राखी बांधण्यासोबतच काही गोड पदार्थ बनवण्याची परंपरा आहे. त्यामुळे तुम्ही बाहेरून मिठाई खरेदी करण्यापेक्षा घरच्या घरी तुम्हाला हवी ती आणि हवी तशी मिठाई बनवू शकता.
mumbai