महाराष्ट्रामध्ये महिलांचे अनेक चेहरे राजकारणात सक्रिय असून सुद्धा अजून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एखादी महिला का नाही, अशा चर्चांना आता उधाण आले असून काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी रश्मी ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी सुचवले आहे.
महाराष्ट्रामध्ये महिलांचे अनेक चेहरे राजकारणात सक्रिय असून सुद्धा अजून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एखादी महिला का नाही, अशा चर्चांना आता उधाण आले असून काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी रश्मी ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी सुचवले आहे.