Navratri 2022 : काय आहे नवरात्रातील अखंड ज्योतचं महत्व ? घ्या जाणून

हिंदू धर्मात नवरात्रीचा सण मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो.

Navratri 2022 : काय आहे नवरात्रातील अखंड ज्योतचं महत्व ? घ्या जाणून

हिंदू धर्मात नवरात्रीचा सण मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो. वर्षभरात नवरात्रीचा सण माँ दुर्गेच्या उपासनेसाठी सर्वात महत्त्वाचा मानला जातो. नवरात्री मध्ये अखंड दिवा लावणे याचे खूप महत्व आहे. अखंड दिवा लावल्यास सुख समृद्धी नांदते असे म्हणतात. अश्विन महिन्यात येणाऱ्या शारदीय नवरात्रीचे विशेष महत्व शास्त्रात सांगितले आहे. यावेळी नवरात्री २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर पर्यंत साजरी करण्यात येणार आहे. नवरात्री मध्ये ९ देवींची पूजा केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनासोबतच अखंड ज्योत प्रज्वलित केला जाते. अखंड ज्योत म्हणजे असा प्रकाश जो चारही बाजूने पसरेल. नऊ दिवस हा अखंड ज्योत पेटवून ठेवावा लागतो. तर आज आपण जाणून घेऊया नवरात्रीमधले अखंड ज्योत चे महत्व.

हे ही वाचा : Navratri 2022 : नवरात्र हा सण का साजरा केला जातो ?

 

अखंड ज्योतचे महत्व –

हे ही वाचा :

नरेंद्र मोदी एक प्रभावशाली व्यक्तिमहत्व, वाचा प्रधान मंत्रींच्या संघर्षाचा प्रवास

 

Exit mobile version