जाणून घ्या ! शरीरातील पाण्याचे महत्व…

सध्या पावसाचे वातावरण आहे आणि गर हवा देखील आहे. त्यामुळे साहस तहान हि जास्त लागत नाही. परंतु पाणी शरीरासाठी महत्वाची भूमिका बजावते.

जाणून घ्या ! शरीरातील पाण्याचे महत्व…

मुंबई :- सध्या पावसाचे वातावरण आहे आणि गार हवा देखील आहे. त्यामुळे सहसा तहान हि जास्त लागत नाही. परंतु पाणी शरीरासाठी महत्वाची भूमिका बजावते. एक ग्लास सकाळी उठल्यानंतर पाणी पिणे आरोग्यासाठी खूप लाभदाक असते. तुम्ही ताजे तवाण होता आणि दिवसभर फ्रेश राहता. तसेच त्यामुळे पोट साफ राहते. पाणी प्यायल्याने त्वचा कोरडी पडत नाही. दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी पोटात गेलेच पाहिजे. मात्र, गरम पाणी पिण्याचे खूप फायदे आहेत. थंड पाण्यापेक्षा गरम पाणी अधिक लाभदायक आहे. कोमट पाण्यात मध आणि लिंबू टाकून प्यायल्यास टॉक्सिक एलिमेंट शरीरातून बाहेर टाकण्यास मदत होते. दिवसभरातून ३-४ लीटर पाणी आपल्या शरीरात जाणं अत्यंत महत्वाचं आहे.

हे ही वाचा :- 

तुम्ही सतत एसीमध्ये बसता… ? तर हे नक्की वाचा

Exit mobile version