तांब्याचे भांड्यातील पाण्याचे महत्त्व घ्या जाणून…

दिवसभरात एका व्यक्तीने ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक असते असे आपण वारंवार ऐकत असतो. शरीरातील सर्व क्रिया योग्य पद्धतीने होण्यासाठी शरीराला पाण्याची आवश्यकता असते.

तांब्याचे भांड्यातील पाण्याचे महत्त्व घ्या जाणून…

दिवसभरात एका व्यक्तीने ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक असते असे आपण वारंवार ऐकत असतो. शरीरातील सर्व क्रिया योग्य पद्धतीने होण्यासाठी शरीराला पाण्याची आवश्यकता असते. त्याच सोबत तांब्याच्या भांड्यातील पाणी आरोग्याला लाभदायक असते असेही आपण घरातील ज्येष्ठ मंडळींकडून सांगितले जाते. पण हे सर्व इतके जास्त महत्वाचे का ?

भारतात प्राचीन काळापासून तांब्या-पितळ्याच्या भांड्यांमध्ये पाणी साठवण्याची परंपरा चालत आलेली आहे. त्यामागे शास्त्रीय कारण आहे. ते म्हणजे तांब्या-पितळ्याच्या भांड्यांमध्ये साठवलेले पाणी हे त्या धातूंच्या नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्मामुळे फक्त निर्जंतुकच होते असे नाही, तर आरोग्याच्या दृष्टीनेही अधिक उपयोगी गुणधर्म त्यात प्रविष्ट होतात. तांब्याच्या भाड्यात कमीतकमी आठ तास ठेवलेले पाणीच लाभकारी असते. काळानुरूप जीवनशैलीत बदल झाले व पारंपारिक वस्तूंची जागा पाश्चात्य संस्कृतीने घेतली. मग तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी का प्यावे ?

असे अनेक फायदे तांब्याच्या भांड्यतील पाणी पिल्याने होतात.

 

हे ही वाचा :-

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन 2022: तारीख, इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या

जागतिक मधमाशी दिनानिमित्त जाणून घेऊया मध खाण्याचे फायदे

 

Exit mobile version