छत्रपती संभाजीनगर(Chatrapti Sambhajinagar) च्या नामांतराविरोधात एम आय एम (M I M )ने आंदोलन सुरु केला आहे . ह्या आंदोलनाला विरोध करण्यासाठी मनसे( MNS) च्या नागराध्यक्षनि स्वाक्षरी मोहीम सुरु केली आहे. आता हे वाटेवर अजूनच चिघळण्याची शक्यता जाणवत आहे. दरम्यान ह्यावर आमदार संजय शिरसाठ यांनी मोठ वक्तव्य केल आहे . छत्रपती संभाजी नगर मधील औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी संजय शिरसाठ(Sanjay Shirsath) ह्यांनी केली आहे. त्या संधार्बत ते एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांना लेखी अर्ज देणार आहेत
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले कि हे आंदोलन कशाला ? छत्रपती संभाजीनगर हे नामांतर म्हणजे जुलमी औरंगजेबाच्या वीरोधातला एक लढा आहे. त्यात चुकीचा वाटावं असं काहीच नाही आणि तुम्ही काय औरंगजेबाचे वंशज आहेत का? असा प्रश्न देखील त्यांनी मांडला . पुढे ते असाही म्हणाले कि त्या औरंगजेबाच्या कबरीच्या अवशेष आम्हाला इथे नको ,ते हटवन्यासाची मी रीतसर मागणी करणार आहे. आता ह्या मागणीचे पुढे काय पडसाद उमटतात हे बघणं महत्वाचा ठरेल .