मुंबई : राज्यभरात पाऊसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबईसह कोकणात देखील पाऊसाने जोर धरला (Heavy weather in Mumbai) असून गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊसाने झोडपले आहे. संपूर्ण कोकणात पुढील पाच दिवस अतिवृष्टीची इशारा हवामान विभागाने दिला आहे.
Low Lying Clouds #MumbaiRains pic.twitter.com/5B1e1HQoHy
— Mumbai Weather (@IndiaWeatherMan) July 4, 2022
तर राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी अद्यापही पाऊस (Heavy weather in Mumbai) पडताना दिसत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. शेतकरी संध्या पावसाची वाट बघत आहे.
हेही वाचा :
शिंदेंचं असं भाषण मी पहिल्यांदा ऐकलं; अजित पवार म्हणाले आणि सभागृहात एकच हशा पिकला