मुंबई
मुंबई
नाम फाउंडेशन संस्थेचा ९ वा वर्धापन दिन संपन्न, देवेंद्र फडणवीस म्हणाले ‘नाम’ ने समाजाच्या माध्यमातून परिवर्तन घडवण्याचं केलेलं काम कौतुकास्पद…
चळवळीला जर सत्त्वगुणांची जोड मिळाली, तर तिचे रूप पालटते. सध्याच्या काळात चळवळ उभी करणे तितके कठीण नाही. त्यासाठी अनुयायी मिळतात,पण ती चळवळ कार्यान्वित झाल्यावर सर्व सूत्रे योग्य व्यक्तीच्या हातात असणे महत्त्वाचे असते. राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी पुढे सरसावलेले संवेदनशील अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी एक एक पाऊल पुढे टाकत सुरु केलेल्या ‘नाम’ फाउंडेशन संस्थेने आपल्या अनेक विधायक कामातून यशस्वी ९ वर्ष पूर्ण केली. १० व्या...
मुंबई
Worli Sea Face वर गोणीत आढळला तरुणीचा मृतदेह
एकीकडे राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी या होत आहेत तर दुसरीकडे मुंबईसह राज्यात महिल्यांच्या बाबतीतलं अनेक गुन्हे हे समोर येत आहेत. अश्तातच आता यात आणखी...
मुंबई
वर्ष उलटले असले तरी ३८८ इमारतीच्या पुनर्विकासाचे काय?
अनेक शहरांमध्ये जुन्या आणि मोडकळीस आलेल्या १४ हजारांहून अधिक इमारती असून यापैकी जुन्या व मोडकळीस आलेल्या अनेक इमारतींची म्हाडाने पुनर्बाधणी केली आहे. उर्वरित इमारतींपैकी...
मुंबई
“सेतुबंध” हा ग्रंथ वाचकांसाठी आता मराठीतही
भारताचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे एक कार्यक्षम प्रशासक, दूरदर्शी राजकारणी तसेच कवी आणि लेखक म्हणून देशभर लोकप्रिय आहेत. सर्वाधिक काळ गुजरात राज्याचे...
मुंबई
उद्योगपती अनिल अंबानीवर देखील ED ची नजर
भारतातल्या उद्योगपतीपैकी अंबानी ग्रॉऊंपचे एक म्हणजे अनिल अंबानी आहेत. सध्या अनिल अंबानी संदर्भात एक बातमी समोर आली आहे. अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्या पत्नी...
मुंबई
बंडखोरीनंतर आता राष्ट्रवादीचा ‘पत्ता’ बदलणार! Ajit Pawar यांच्या हस्ते पक्षाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन
दिनांक २ जुलै रोजी राज्याच्या राजकाणार अनेक मोठ्या घडामोडी या झाल्या आहेत. एक वर्षांपूर्वी देखील असाच गोंधळ हा राज्यात दिसून येत होता. आता पुन्हा...