spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

मुंबई

नाम फाउंडेशन संस्थेचा ९ वा वर्धापन दिन संपन्न, देवेंद्र फडणवीस म्हणाले ‘नाम’ ने समाजाच्या माध्यमातून परिवर्तन घडवण्याचं केलेलं काम कौतुकास्पद…

चळवळीला जर सत्त्वगुणांची जोड मिळाली, तर तिचे रूप पालटते. सध्याच्या काळात चळवळ उभी करणे तितके कठीण नाही. त्यासाठी अनुयायी मिळतात,पण ती चळवळ कार्यान्वित झाल्यावर सर्व सूत्रे योग्य व्यक्तीच्या हातात असणे महत्त्वाचे असते. राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी पुढे सरसावलेले संवेदनशील अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी एक एक पाऊल पुढे टाकत सुरु केलेल्या ‘नाम’ फाउंडेशन संस्थेने आपल्या अनेक विधायक कामातून यशस्वी ९ वर्ष पूर्ण केली. १० व्या...

३,४०० वंचित मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी NMACC मध्ये ठेवण्यात आला विशेष कार्यक्रम

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC), हे भारतातील मुंबई शहरात स्थित एक परफॉर्मिंग आर्ट्स (Performing Arts) आणि प्रदर्शनाचे ठिकाण आहे, जे ३१ मार्च २०२३...

विमानात पुन्हा घडला किळसवाणा प्रकार

विमानात मारहाण, क्रूसोबत बाचाबाची आणि महिला प्रवाशावर लघवी केल्याच्या घटना आपण यापूर्वी ऐकल्या आहेत. हे प्रकार थांबण्याचे नाव घेत नसून वाढतच आहेत. एअर इंडियाच्या...

मुंबईत पावसाची एन्ट्री, अनेक समस्यांचा करावा लागतोय सामना…

जून ते ऑक्टोबर हा मुंबईतील प्रसिद्ध मान्सून हंगाम आहे. ज्यामध्ये सतत पाऊस पडतो, विशेषतः जुलै आणि ऑगस्ट महिन्यात.नुकतेच मुंबईत मान्सूनचे (rainy season) आगमन झाले...

Breaking, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली महानगरपालिका अधिकाऱ्यांना मारहाण

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत. अश्यातच आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली महानगरपालिका अधिकाऱ्यांना मारहाण...

आदित्य ठाकरेंनी यांनी केली एकनाथ शिंदेंवर टीका

मुंबईतील पावसामुळे शनिवारी काही भागांत पाणी साचून लोकांचे हाल झाले.‘स्वतःला खोके आणि मुंबईकरांना धोके’ हेच सरकारचे ध्येय असल्याचे ठाकरे म्हणाले. मुंबईकरांचे पैसे या सरकारने...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics