spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

मुंबई

Mhada : म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्याकरिता उरले आता काहीच तास बाकी; मुदत संपण्यापूर्वी करावा लागेल अर्ज…

Mhada : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०३० घरांची सोडत ८ ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. या घरांसाठी अर्ज करण्यासाठी म्हाडाकडून मुदतवाढ मिळाली होती. म्हाडाकडून मुदतवाढ मिळाल्यामुळे ज्या नागरिकांना दिलेल्या मुदतीत कागदपत्र जमा करणं अवघड पडलं होते त्यांना दिलासा मिळाला आणि फायदेशीर सुद्धा झालं. म्हाडानं सुरुवातीला ९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर अशी मुदत दिली होती परंतु या तारखेत वाढ करण्यात आली होती. ही मुदतवाढ संपायला आता...

नवी मुंबई स्थानकाजवळ भीषण आगीत ४२ दुचाकी जळून खाक

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील मानसरोवर रेल्वे स्थानकाच्या (Mansarovar Railway Station) पार्किंग परिसरात (parking area) सोमवारी सायंकाळी आग लागल्याने ४२ मोटारसायकली (Motorcycles) जळून खाक झाल्या...

water cut मुंबईत बीएमसीच्या १० वॉर्डांमध्ये चोवीस तास पाणीकपात, कोणत्या भागात फाटका बसणार

बीएमसीने २९ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२२ दरम्यान त्यांच्या कार्यक्षेत्रातील १० वॉर्डांसाठी २४ तास पाणीपुरवठा कपातीची घोषणा केली. के पूर्व आणि के पश्चिम हे...

‘या’ मुद्यावरुन जनता भाजपचा पराभव करेल, संजय राऊत

भाजपकडून (BJP) वारंवार शिवाजी महाराजांचा अपमान केला जातोय. कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्रावर हल्ले करत आहेत. राज्यातील उद्योग गुजरातला पळवले जात आहे. या विरोधात सर्वांनी एकत्र...

२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याबाबत,परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले, हल्ल्याच्या सूत्रधारांना न्याय देण्यासाठी भारत कटिबद्ध

१४ वर्षांपूर्वी मुंबईत जे काही घडले ते विसरता येणार नाही. भारताची आर्थिक राजधानी मुंबईच्या हृदयाला हादरवून सोडणारा आणि संपूर्ण देश आणि जगाला हादरवून सोडणारा...

26/11 Mumbai Attack : अन् धावणारी मुंबई हादरुन गेली; कटू आठवणींना १४ वर्षे पूर्ण, नेमकं काय घडलं होतं?

२६/११ अर्थात २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला असा भ्याड हल्ला होता, जो मुंबईची ओळख बनू पाहत असला तरी मुंबईला कधीच ती...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics