मुंबई
मुंबई
नाम फाउंडेशन संस्थेचा ९ वा वर्धापन दिन संपन्न, देवेंद्र फडणवीस म्हणाले ‘नाम’ ने समाजाच्या माध्यमातून परिवर्तन घडवण्याचं केलेलं काम कौतुकास्पद…
चळवळीला जर सत्त्वगुणांची जोड मिळाली, तर तिचे रूप पालटते. सध्याच्या काळात चळवळ उभी करणे तितके कठीण नाही. त्यासाठी अनुयायी मिळतात,पण ती चळवळ कार्यान्वित झाल्यावर सर्व सूत्रे योग्य व्यक्तीच्या हातात असणे महत्त्वाचे असते. राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी पुढे सरसावलेले संवेदनशील अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी एक एक पाऊल पुढे टाकत सुरु केलेल्या ‘नाम’ फाउंडेशन संस्थेने आपल्या अनेक विधायक कामातून यशस्वी ९ वर्ष पूर्ण केली. १० व्या...
मुंबई
Measles : मुंबईत गोवरच्या रुग्णांची संख्या अधिक, ५० बालकं कस्तुरबा रुग्णालयात; कशी काळजी घ्यावी?
मुंबईतील गोवरचा उद्रेक बघायला मिळत आहे. मुंबईतील १२ विभागात रुग्णसंख्या मोठ्या संख्येने वाढली आहे. मागील एका दिवसात मुंबईत गोवरचे १२३ संशयित रुग्ण आढळले आहेत....