spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img
घरमहाराष्ट्र
घरमहाराष्ट्र

महाराष्ट्र

पोलिसांचा राजकीय हत्यार म्हणून वापर, जितेंद्र आव्हाड यांचा मोठा आरोप

भिवंडी येथे धार्मिक दंगल माजविण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न होता. मात्र, हा प्रयत्न पोलीस उपायुक्तांनी हानून पडला. त्यामुळेच त्यांची बदली करण्यात आली आहे, असा आरोप करून पोलिसांचा सत्ताधाऱ्यांकडून राजकीय हत्यार म्हणून वापर केला जात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केली. भिवंडीतील घुंघटनगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची गणेशमूर्ती विसर्जनासाठी जात असताना धार्मिक विद्वेष पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळेस पोलिसांनी हस्तक्षेप करीत लाठीचार्ज केला. या...

आरे मेट्रो सुरक्षेसाठी प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात; सुरक्षेसाठी पोलिस तैनात

पर्यावरणप्रेमींनी कडकडकडून केल्यावरही राज्यसरकारने आरे कॉलनीत मेट्रो कारशेडमध्ये बांधकामासाठी परवानगी दिल्यामुळे या बांधकामाविरुद्ध सध्या आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी आरे परिसरातील बंदोबस्तात...

वाढलेले भाजीचे दर वाढवणार गृहिणींची चिंता…

भाजीपाला, फळे हे म्हणजे लवकर खराब होणारे खाद्यपदार्थ. डोकं तपवणारा उन्हाळा असुदे किंवा कुडकुडायला लावणारी थंडी असुदे, प्रत्येक ऋतुचा काही ना काही परिणाम हा...

सोलापुरात एसटी अपघातात ३५ हून अधिक जखमी, मुख्यमंत्र्यांकडून ५० हजारांची मदत जाहीर

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट - मैंदर्गी मार्गावर गाणगापूर येथील एसटी बसला भीषण अपघात झाला. या अपघातात एकूण ३५ जण जखमी असून सर्वांना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात...

विद्यार्थ्यांच्या संभाव्य आंदोलनाबाबत एमपीएससीने केली भूमिका स्पष्ट

एमपीएससीच्या सुधारित परीक्षा योजना आणि अभ्यासक्रमाची अंमलबजावणी २०२५ पासून करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे आणि याचसाठी २५ जुलै रोजी याचासंदर्भात आंदोलन...

महाराष्ट्रातील पाच महत्वाची धरणं साफ होणार; दोन महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश

महाराष्ट्रातील उजनी, गिरणा, गोसीखुर्द, जायकवाडी आणि मुळा या धरणातील गाळ साफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics