spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img
घरमहाराष्ट्र
घरमहाराष्ट्र

महाराष्ट्र

पोलिसांचा राजकीय हत्यार म्हणून वापर, जितेंद्र आव्हाड यांचा मोठा आरोप

भिवंडी येथे धार्मिक दंगल माजविण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न होता. मात्र, हा प्रयत्न पोलीस उपायुक्तांनी हानून पडला. त्यामुळेच त्यांची बदली करण्यात आली आहे, असा आरोप करून पोलिसांचा सत्ताधाऱ्यांकडून राजकीय हत्यार म्हणून वापर केला जात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केली. भिवंडीतील घुंघटनगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची गणेशमूर्ती विसर्जनासाठी जात असताना धार्मिक विद्वेष पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळेस पोलिसांनी हस्तक्षेप करीत लाठीचार्ज केला. या...

लोणावळ्यात दोन वर्षाचा चिमुकल्याचा स्विमिंग पूल मध्ये बुडून मृत्यू

नाशिक-टीम टाईम महाराष्ट्र : नाशिक मधील पवार कुटुंब हे आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोणावळा येथे गेले होते. लोणावळ्यातील एका व्हीलामध्ये वाढदिवस साजरा करण्याच्या...

महाराष्ट्रातल्या लालपरीचा मध्यप्रदेशात अपघात, 13 जणांचा मृत्यू तर अनेक बेपत्ता

मध्यप्रदेश : महाराष्ट्रातल्या एसटीचा मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये भीषण अपघात झाला आहे. महाराष्ट्रातील जळगावच्या अंमळनेरकडे निघालेली ही लालपरी पुरावरून खाली कोसळून या अपघातात तेरा प्रवाशांचा...

GST च्या दरात वाढ; पहा कोणत्या वस्तू महागल्या

GST - महागाईमुळे सर्वसामान्य जनता आधीच वैतागली आहे. त्यात या नाही तर त्या वस्तूंच्या किमतीत सतत वाढ होत आहे. त्यातच आता सर्व सामान्य लोकांच्या...

भारतात लवकरच डिजिटल मीडिया संदर्भात कायदा लागू होणार

मुंबई : भारतात आता नव्याने डिजिटल मीडियाच्या नोंदणीसाठी कायदा येणार आहे. हा कायदा मंजूर झाल्यानंतर वेबसाईट धारकांना ९ ० दिवसांच्या आत वेबसाईटची नोंदणी करावी...

मोदी एक्स्प्रेस: गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी भाजपची भेट…

मुंबई : गणेशोत्सव आणि शिमगा म्हटलं की मुंबईतील चाकरमान्याला ओढ लागते ती दूर कुठेतरी कोकणात वसलेल्या आपला गावाची. पण, गावी जायचं म्हटलं की पहिला...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics