घरमहाराष्ट्र
घरमहाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पोलिसांचा राजकीय हत्यार म्हणून वापर, जितेंद्र आव्हाड यांचा मोठा आरोप
भिवंडी येथे धार्मिक दंगल माजविण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न होता. मात्र, हा प्रयत्न पोलीस उपायुक्तांनी हानून पडला. त्यामुळेच त्यांची बदली करण्यात आली आहे, असा आरोप करून पोलिसांचा सत्ताधाऱ्यांकडून राजकीय हत्यार म्हणून वापर केला जात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केली. भिवंडीतील घुंघटनगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची गणेशमूर्ती विसर्जनासाठी जात असताना धार्मिक विद्वेष पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळेस पोलिसांनी हस्तक्षेप करीत लाठीचार्ज केला. या...
महाराष्ट्र
औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामकरणाच्या मुद्द्यावर अबू आझमींच मोठं विधान
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात घडणाऱ्या राजकीय घडामोडींपैकी महाराष्ट्रातील ‘औरंगाबाद’ या शहराचे नाव बदलून ‘संभाजीनगर’ आणि ‘उस्मानाबादचे’ नावं बदलून ‘धाराशिव’ करण्याचा सरकारचा निर्णय...
महाराष्ट्र
मुंबई विद्यापीठाची मोठी घोषणा, पावसामुळे रद्द केलेल्या परीक्षांचे नवीन वेळापत्रक जाहीर
मुंबई : महाराष्ट्रात सर्वत्र होण्याऱ्या अतिवृष्टीमुळे आणि हवामान खात्याने जाहीर केलेल्या रेड आणि ऑरेंज अलर्टमुळे मुंबई विद्यापीठाने 14 जुलै व 15 जुलै रोजी होणाऱ्या...
महाराष्ट्र
लवकरच कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका, WHO ने दिली माहिती
मुंबई : कोरोनाच्या चौथ्या लाटे बद्दल जागतिक आरोग्य संघटनेने आता गंभीर इशारा दिला आहे. अचानक वाढत्या कोरोना रुग्णसंख्येबद्दल जागतिक आरोग्य संघटने याबाबत सतर्क राहण्याचे...
महाराष्ट्र
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ढकलले पुढे
मुंबई : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन यंदा 18 जुलै रोजी होणार होते परंतु विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे पावसाळी अधिवेशन आता पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे....
महाराष्ट्र
नवी मुंबईत गुन्हे शाखाची मोठी कारवाई, 363 कोटींचे अमली पदार्थ जप्त
नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये गुन्हे शाखाच्या पथकाने मोठी कारवाई करत 363 कोटींचे अमली पदार्थ जप्त केले आहे. बाजारात तब्बल 363 कोटी रुपये किंमत...