spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img
घरमहाराष्ट्र
घरमहाराष्ट्र

महाराष्ट्र

पोलिसांचा राजकीय हत्यार म्हणून वापर, जितेंद्र आव्हाड यांचा मोठा आरोप

भिवंडी येथे धार्मिक दंगल माजविण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न होता. मात्र, हा प्रयत्न पोलीस उपायुक्तांनी हानून पडला. त्यामुळेच त्यांची बदली करण्यात आली आहे, असा आरोप करून पोलिसांचा सत्ताधाऱ्यांकडून राजकीय हत्यार म्हणून वापर केला जात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केली. भिवंडीतील घुंघटनगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची गणेशमूर्ती विसर्जनासाठी जात असताना धार्मिक विद्वेष पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळेस पोलिसांनी हस्तक्षेप करीत लाठीचार्ज केला. या...

शिंदे आणि शिंदे गटाला सुप्रीम कोर्टाचा दिलासा

मुंबई: १६ आमदारांच्या याचिकेबाबत शिवसेनेकडून कोर्टात धाव घेण्यात आली होती. आज ११ जुलै रोजी यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती. शिवसेनेच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात...

मराठवाड्यात पावसाचं थैमान, १४ कुटुंबांचे केलं स्थलांतर

नांदेड : गेल्या काही दिवसांपासून कोकणासह मराठवाड्यात पावसाने थैमान घातले आहे. अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, पुलांवर पाणी साचल्याचे दिसून येत आहे. नांदेड...

Sharad Pawar Live | खरी शिवसेना कोणाची हे कोर्टात कळेल, शरद पवारांचे व्यक्तव्य

औरंगाबाद : सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमार्फत संवाद साधला. या संवादात पवारांनी अनेक मुद्द्यावर भाष्य...

आदित्य ठाकरेंची मुंबईती निष्ठा यात्रा, शिवसैनिकांशी साधणार संवाद

मुंबई : शिवसेना पक्षात आमदारांचे मोठे बंड झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता पर्यंत तब्बल 40 आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठु रखुमाईची महापूजा

पंढरपूर : आज पंढरपूरात आषाढी एकादशीचा मंगलमय दिवस उजाडलेला आहे. याच निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंढरपुरात विठुरायाची महापूजा पार पडली. यंदा बीड जिल्ह्यातील गेवराई...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics