घरमहाराष्ट्र
घरमहाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पोलिसांचा राजकीय हत्यार म्हणून वापर, जितेंद्र आव्हाड यांचा मोठा आरोप
भिवंडी येथे धार्मिक दंगल माजविण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न होता. मात्र, हा प्रयत्न पोलीस उपायुक्तांनी हानून पडला. त्यामुळेच त्यांची बदली करण्यात आली आहे, असा आरोप करून पोलिसांचा सत्ताधाऱ्यांकडून राजकीय हत्यार म्हणून वापर केला जात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केली. भिवंडीतील घुंघटनगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची गणेशमूर्ती विसर्जनासाठी जात असताना धार्मिक विद्वेष पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळेस पोलिसांनी हस्तक्षेप करीत लाठीचार्ज केला. या...
महाराष्ट्र
पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवा, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
मुंबई : हवामान खात्याने पु़ढील पाच दिवस मुसळधार पावसाचा दिलेला इशारा लक्षात घेता तसेच सध्या देखील पावसाचा जोर वाढल्याने पूर परिस्थिती निर्माण होऊन जीवित...
महाराष्ट्र
Mumbai Monsoon Update: मुसळधार पावसामुळे सायन परिसरात सखल भागात पाणी साचले
राज्यात मान्सून बऱ्यापैकी सक्रिय झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून रिपरिप पडणारा पाऊस काल सोमवारी (४ जुलै) संध्याकाळपासून धो धो पडायला लागला. मध्यरात्री रात्री उशिरा...
महाराष्ट्र
मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
मुंबई : राज्यभरात पाऊसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबईसह कोकणात देखील पाऊसाने जोर धरला (Heavy weather in Mumbai) असून गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊसाने...
महाराष्ट्र
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी राष्ट्रवादीचे ७ मतदार गैरहजर
विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी सकाळपासून सुरूवात झाली आहे. प्रत्येक पक्षाने आपल्या आमदारांची काळजी घेतली आहे. सकाळी नऊ वाजता मतदानाला सुरूवात झाली आहे. मतदान चारवाजेपर्यंत...
महाराष्ट्र
कसाबच्या वेळी इतका देखील बंदोबस्त नव्हता
राज्यपाल भगतसिंग कोश्यरी यांच्या निर्देशानुसार 3 आणि 4 जुलै या दोन दिवसांत विधानसभेचे विशेष अधिवेशन होणार आहे.नव्या सरकारच्या स्थापनेनंतर तातडीने बोलावलेल्या या अधिवेशनात अध्यक्षपदी...