spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img
घरमहाराष्ट्र
घरमहाराष्ट्र

महाराष्ट्र

पोलिसांचा राजकीय हत्यार म्हणून वापर, जितेंद्र आव्हाड यांचा मोठा आरोप

भिवंडी येथे धार्मिक दंगल माजविण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न होता. मात्र, हा प्रयत्न पोलीस उपायुक्तांनी हानून पडला. त्यामुळेच त्यांची बदली करण्यात आली आहे, असा आरोप करून पोलिसांचा सत्ताधाऱ्यांकडून राजकीय हत्यार म्हणून वापर केला जात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केली. भिवंडीतील घुंघटनगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची गणेशमूर्ती विसर्जनासाठी जात असताना धार्मिक विद्वेष पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळेस पोलिसांनी हस्तक्षेप करीत लाठीचार्ज केला. या...

बिबट्याने महिलेवर केला हल्ला

बिबट्या घरात शिरून महिलेवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना संगमेश्वर तालुक्यात घडली. यात महिला गंभीर जखमी झाली आहे. त्यावेळी ग्रामस्थांनी महिलेला बाहेर काढल्याने बिबट्या घरातच...

सरकारची मोठी योजना; विद्यार्थ्याच्या अपघातानंतर कुटुंबाला मिळणार आर्थिक मदत

एखाद्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यास किंवा जखमी झाल्यास त्याला आता सरकारकडून आर्थिक संरक्षण मिळणार आहे. इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यास ‘राजीव गांधी...

नाशिक मध्ये पावसाचे जोरदार आगमन

पहिल्या पावसानंतर जवळपास पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी गरजेपेक्षा जास्त पाऊस पडत असून काही ठिकाणी...

भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण

एकनाथ शिंदे तसंच त्यांच्या सोबत असणारे आमदार हे नॉट रीचेबल प्रकणामुळे ह्या प्रकरणाच्या चर्चेला उधाण आलं आहे. अनेक नेटकऱ्यांनी या संबंधित मिम्स आणि व्हिडीओज...

मिरज तालुक्यात घडली धक्कादायक घटना

घरातील एकाच वेळी नऊ जणांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सांगली येथील मिरज तालुक्यातील म्हैसाळ गावात सोमवारी दुपारी उघडकीस आली. डॉक्टर दाम्पत्याच्या...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics