spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img
घरमहाराष्ट्र
घरमहाराष्ट्र

महाराष्ट्र

पोलिसांचा राजकीय हत्यार म्हणून वापर, जितेंद्र आव्हाड यांचा मोठा आरोप

भिवंडी येथे धार्मिक दंगल माजविण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न होता. मात्र, हा प्रयत्न पोलीस उपायुक्तांनी हानून पडला. त्यामुळेच त्यांची बदली करण्यात आली आहे, असा आरोप करून पोलिसांचा सत्ताधाऱ्यांकडून राजकीय हत्यार म्हणून वापर केला जात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केली. भिवंडीतील घुंघटनगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची गणेशमूर्ती विसर्जनासाठी जात असताना धार्मिक विद्वेष पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळेस पोलिसांनी हस्तक्षेप करीत लाठीचार्ज केला. या...

पंतप्रधानांच्या आईचे १०० व्या वर्षात पदार्पण, या वयात करतात…

पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या आईचा 18 जून ला शंभरावा वाढदिवस आहे. या निमित्ताने नरेंद्र मोदी यांनी अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. वयाची शंभर...

दहावी चा निकाल जाहीर; कोकण विभाग पहिल्या क्रमांकावर

अनेक दिवसांपासून मुलांना निकालाची उत्सुकता होती तर आज दहावी चा निकाल जाहीर झालेला आहे. यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. राज्यात एकूण 96.94 %...

व्हायरल व्हिडिओ : शाळेतील ‘या’ चिमुकल्याचा व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

१५ जून पासून शाळांना पुन्हा सुरुवात झाली आहे. अशातच अनेक लहान मुलांचे शाळेतील पहिल्या दिवसाचे फोटो आणि व्हिडिओ नेटकर्यांकडून सोशल मीडियावर शेअर केले जातात....

राज्यात कोरोनाचा वाढता प्रभाव

मुंबईसह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. रुग्णांची संख्या जरी कमी होत असली तरी ती झपाट्याने वाढत आहे. मंगळवारी आकडा 2 हजार 956 होता...

“राजकारण नसून तीर्थयात्रा आहे”; आदित्य ठाकरेंनी केलं वक्तव्य

शिवसेना नेते युवासेना प्रमुख व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज अयोध्याला जाऊन राम जन्मभूमीवर रामाचे दर्शन घेतले. बुधवारी सकाळी ११ वाजता आदित्य ठाकरे...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics