घरमहाराष्ट्र
घरमहाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पोलिसांचा राजकीय हत्यार म्हणून वापर, जितेंद्र आव्हाड यांचा मोठा आरोप
भिवंडी येथे धार्मिक दंगल माजविण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न होता. मात्र, हा प्रयत्न पोलीस उपायुक्तांनी हानून पडला. त्यामुळेच त्यांची बदली करण्यात आली आहे, असा आरोप करून पोलिसांचा सत्ताधाऱ्यांकडून राजकीय हत्यार म्हणून वापर केला जात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केली. भिवंडीतील घुंघटनगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची गणेशमूर्ती विसर्जनासाठी जात असताना धार्मिक विद्वेष पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळेस पोलिसांनी हस्तक्षेप करीत लाठीचार्ज केला. या...
महाराष्ट्र
वारकऱ्यांना कारने चिरडलं; ७ जणांचा मृत्यू, ८ गंभीर
कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत सांगोला तालुक्यातील जुनोनी या गावात कार घुसल्याने सात जणांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पंढरपूरकडे पायी...
महाराष्ट्र
डिसले गुरुजी यांच्यावर आरोप करणारे शिक्षणाधिकारी किरण लोहार अडचणीत; २५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ सापडले
सोलापूर जिल्हा परिषदेचे वादग्रस्त प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यावर अखेर कारवाईचा हातोडा पडला आहे.सोलापूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २५ हजार रुपये घेताना रंगेहात...
महाराष्ट्र
मुंबईकरांच्या खिशाला कात्री, उद्यापासून पाणीपट्टीत ७.१२ टक्क्यांनी वाढ
वाढत्या महागाईमुळे सामान्यांचे कंबरडे मोडले असतानाच मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) प्रशासनाने आता पाणीपट्टीत (Water Rates) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या उद्यापासून...
महाराष्ट्र
सीटबेल्ट लावण्यासाठी आज अखेरचा दिवस, अन्यथा होणार दंडात्मक कारवाई
चारचाकी वाहनांतून मागच्या सीटवर प्रवास करणाऱ्या उद्यापासून (१ नोव्हेंबर) सीट बेल्टची (Seat Belt) सक्ती करण्याचे आदेश वाहतूक पोलिसांनी काढले आहेत. ज्या वाहनांमध्ये मागील सीटवर...
महाराष्ट्र
१ नोव्हेंबरपासून सुरू होणार मुंबई-मांडवा वॉटर टॅक्सी
वॉटर टॅक्सी (Water Taxi) सुरू होण्याची वाट पाहणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. १ नोव्हेंबरपासून मुंबई क्रूझ टर्मिनल ते मांडवा अशी वॉटर टॅक्सी सुरू होत...