spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ind vs Pak T 20 World Cup 2022 : अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने मारली बाजी

अखेरच्या श्वासापर्यंत रंगलेल्या सामान्यता भारताने बाजी मारली. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) भारताच्या या विजयाचा खऱ्या अर्थानं नायक ठरला. पाकिस्ताननं या सामन्यात भारतासमोर १६० धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारतानं अखेरच्या ओव्हरच्या अखेरच्या बॉलवर विजयी लक्ष्य गाठलं आणि खऱ्या अर्थानं मेलबर्नमध्ये दिवाळी साजरी केली.

 

Latest Posts

Don't Miss