![](https://www.timemaharashtra.com/wp-content/uploads/2024/06/Thumbnail-for-News-1200x700-26-1.jpg)
![](https://www.timemaharashtra.com/wp-content/uploads/2024/06/Thumbnail-for-News-1200x700-27-1.jpg)
यामुळे शहरातील वाहतूक अधिक वेगवान होणार असून ४०-४५ मिनिटांचे अंतर अवघ्या ८ ते १० मिनिटात पार करता येणे शक्य होणार आहे. मंगळवार, ११ जून २०२४ पासून सकाळी ७ ते रात्री ११ (एकूण १६ तास) या वेळेत वाहतुकीसाठी मार्ग उपलब्ध होणार आहे.
![](https://www.timemaharashtra.com/wp-content/uploads/2024/06/Thumbnail-for-News-1200x700-28-2.jpg)
सागरी किनारा मार्गाच्या नरिमन पॉईंट येथून वरळी पर्यंत जाण्याऱ्या मार्गाची पाहणी करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विंटेज गाडीतून प्रवास करत नरिमन पॉईंट ते हाजीआली पर्यंत तयार केलेल्या या बोगद्याची पाहणी केली.
![](https://www.timemaharashtra.com/wp-content/uploads/2024/06/Thumbnail-for-News-1200x700-29-1.jpg)
![](https://www.timemaharashtra.com/wp-content/uploads/2024/06/Thumbnail-for-News-1200x700-30-2.jpg)
यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
![](https://www.timemaharashtra.com/wp-content/uploads/2024/06/Thumbnail-for-News-1200x700-31-1.jpg)