spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img
घरराजकारण
घरराजकारण

राजकारण

Raj Thackeray Vision Worli: काळीपिवळी टॅक्सी बघितली की हे शहर म्हणजे ‘मुंबई’ हे कळायचं, पण आता…काय म्हणाले Raj Thackeray?

माझं व्हिजन, तुमचं व्हिजन, आपलं व्हिजन, व्हिजन वरळी (Vision Worli) या कार्यक्रमाचा उ‌द्घाटन समारंभ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते शनिवार २१ सप्टेंबर २०२४, जांबोरी मैदान, वरळी येथे पार पडला. या कार्यक्रमाच्या उदघाट्न सोहळ्यात राज ठाकरे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. काय म्हणाले राज ठाकरे ?  मला अनेकदा वृत्तवाहिन्या पुढच्या १० वर्षात महाराष्ट्र कसा दिसतो, व्हिजन महाराष्ट्र अशा प्रकारच्या कार्यक्रमात बोलवतात. राज्याची व्हिजन १० वर्षांची नाही तर राज्य, देश कसा घडवणार याचं...

दोन दिवसात खातेवाटप होणार; मुनगंटीवारांनी तारीख सांगितली

शिंदे - फडणवीस सरकारच्या स्थापनेनंतर अखेर मंत्रिमंडळ विस्तार तर झाला. १८ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, आता यानंतर खातेवाटप कधी होणार?, असा प्रश्न सगळीकडून...

मुख्यमंत्र्यांसह २० मंत्री करणार जिल्हानिहाय झेंडावंदन

मुंबई: भाजप आणि शिंदे सरकारच्या बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळाचा विस्तारानंतर अजूनही खातेवाटपाचा प्रश्न प्रलंबित आहे. चप्रमाणे कुठल्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद कोणाकडे जाणार याचीही उत्सुकता आहे. स्वातंत्र्य दिनी...

निवडणूकीच्या तुफानाची चाहूल लागताच भाजप नेते भूमीपुत्रांसाठी कोळीवाड्यात

राज्यातील सत्ता महाविकास आघाडी कडून हिसकावून घेतल्या नंतर भाजपने आपला मोर्चा मुंबई महानगर पालिकेकडे वळवला आहे. त्यासाठी तीन महिन्यांनंतर होणाऱ्या निवडणूकांसाठी भाजप नेत्यांनी नारळी...

“मंत्रिपद देण्याइतकी माझी पात्रता नसेल”, पंकजा मुंडेंनी केली नाराजी व्यक्त

मुंबई: गेल्या दोन दिवसांपासून राज्यात नव्या सरकारचा पहिला मंत्रीमंडळ विस्तार आणि त्यामध्ये वर्णी लागलेल्या मंत्र्यांची नावं यावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या मंत्रिमंडळ...

उदय सामंत हल्ल्याप्रकरणी शिवसेनेच्या 6 पदाधिकाऱ्यांना दिलासा

मुंबई: गेल्या २ ऑगस्टला शिवसेना सोडून शिंदे गटात सामील झाल्यामुळे उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्यात काही शिवसेना समर्थकांकडून हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics