घरराजकारण
घरराजकारण
राजकारण
राजकारण
भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे असतील तर निवडणूक आयोगाकडे द्या, Vaibhav Naik यांच्या आरोपांवर Nilesh Rane यांचे प्रत्युत्तर
मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसल्यानानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. विरोधकांनी यावरून राज्यातील महायुती सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला होता. याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शिवरायांची जाहीर माफी मागितली होती. या प्रकरणावरून राज्यातील वातावरण तापले असतानाच आता शिवसेना उबाठा गटाचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर गंभीर आरोप...
राजकारण
बाळासाहेब थोरातांनी जीएसटीवरून मोदींना लगावला टोला
मुंबई :- तब्ब्ल ४० दिवसांनी राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार (Expansion of Cabinet) हा झाला पण दुसरीकडे देशात महागाईचे प्रमाण हे आता दिवसेंदिवस वाढत चालले आहेत....
राजकारण
ठाकरे गटाचे शिफारस पत्र विधानसभा अध्यक्षांनी फेटाळले तर शिंदेगटातील नेत्यांची नियुक्ती
मुंबई: विधिमंडळ कामकाज समितीमध्ये ठाकरे गटामधल्या एकाही आमदाराचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आणखी एक धक्का बसला आहे.ठाकरे गटाकडून...
राजकारण
मंत्रिमंडळ विस्तारानंतर पहिल्यांदाच अजित पवारांसह राष्ट्रवादीचे नेत्यांनी घेतली उध्दव ठाकरेंची भेट
मुंबई:महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या महिन्यात अनेक घटना घडून गेल्या. नेत्यांची बंडखोरी, युती, सत्तांतर अशा अनेक गोष्टी याच काळात घडल्या. गेल्या महिन्याभरापूर्वीच महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं...
राजकारण
तारीख पे तारीख! शिंदे – ठाकरे वादाची सुनावणी 10 दिवसांनी लांबली…
मुंबई: सव्वा महिना लोटल्यानंतर अखेर काल (९ ऑगस्ट) रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळाच्या विस्ताराचा शपथविधी पार पडला आहे. शिंदे...
राजकारण
मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी 13,600 रुपये
मुंबई : राज्यातील नव्या मंत्रिमंडळाची पहिला बैठक आज पार पडली. या बैठकी दरम्यान, पुसग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये एनडीआरएफच्या निकषांपेक्षा दुप्पट...