spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img
घरराजकारण
घरराजकारण

राजकारण

भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे असतील तर निवडणूक आयोगाकडे द्या, Vaibhav Naik यांच्या आरोपांवर Nilesh Rane यांचे प्रत्युत्तर

मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसल्यानानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. विरोधकांनी यावरून राज्यातील महायुती सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला होता. याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शिवरायांची जाहीर माफी मागितली होती. या प्रकरणावरून राज्यातील वातावरण तापले असतानाच आता शिवसेना उबाठा गटाचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर गंभीर आरोप...

“ज्यांनी आमचा विश्वासघात केला त्यांना आम्ही तोडले आहे”, भाजप नेत्याचा इशारा

मुंबई : महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर बिहारमध्येही राजकीय भूकंप होऊन सत्तांतर झाले आहे. मात्र, महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर भाजपचे बळ वाढले होते. परंतु बिहारमध्ये भाजपाला सत्तेबाहेर जावे...

‘शरद पवार यांचं दुख: जरा वेगळं आहे’, देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेना आमदारांसाहित ते बाहेर पडले. त्यानंतर शिंदे यांनी भाजपा सोबत युती करत महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन केले....

Nitish kumar : बिहारमध्ये ‘महागठबंधन’ सरकार स्थापन, नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपत घेतली

मुंबई : बिहारमध्ये आता नव्याने महागठबंधन सरकार स्थापन झाले आहे. जनता दल युनायटेड आणि राजदप्रणित महागठबंधन यांचं संयुक्त सरकार आज स्थापन झाले आहे. यावेळी...

‘मागून येऊन पहिल्या पंगतीत बसले’, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर बच्चू कडूंची प्रतिक्रिया

मुंबई : शिंदे आणि फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा काल अखेर विस्तार झाला. सकाळी 11 वाजताच्या सुमारास राज्यभवनातील दरबार हॉलमध्ये 18 आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली....

भाजप त्यांच्या मित्रपक्षाला हळूहळू संपवतो, शरद पवारांचे विधान

मुंबई :- एकीकडे महाराष्ट्रात तब्ब्ल ४० दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तारला मुहूर्त हा मिळाला. हा विस्तार झाल्या झाल्या दुसरीकडे भाजपला बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपसोबत असलेली...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics