घरराजकारण
घरराजकारण
राजकारण
राजकारण
भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे असतील तर निवडणूक आयोगाकडे द्या, Vaibhav Naik यांच्या आरोपांवर Nilesh Rane यांचे प्रत्युत्तर
मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसल्यानानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. विरोधकांनी यावरून राज्यातील महायुती सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला होता. याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शिवरायांची जाहीर माफी मागितली होती. या प्रकरणावरून राज्यातील वातावरण तापले असतानाच आता शिवसेना उबाठा गटाचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर गंभीर आरोप...
राजकारण
शिवसेनाला मोठा दिलासा ! विधान परिषदेत विरोधीपक्ष नेतेपदी अंबादास दानवेंची नियुक्ती
मुंबई : राज्यात काल नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला.परंतु शिवसेना आणि शिंदे गटातील सत्तासंघर्ष हा सर्वोच्च न्यायालयात सुरूच आहे. व न्यायालयाच्या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष...
राजकारण
Cabinet Meeting : राज्यातील नव्या मंत्रिमंडळाची आज पहिली बैठक
मुंबई : तब्बल 39 दिवसांनी काल राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. एकूण 18 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपत घेतली. या मंत्रिमंडळात शिंदे गटातील 9 आमदार व भाजपातील...
राजकारण
शिंदे गटातील मंत्र्यांना भाजपचा विरोध ?
मुंबई :- अखेर काल ९ ऑगस्ट रोजी शिंदे फडणवीस सरकारचा तब्बल ४० दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) हा झाला. परंतु हा विस्तार तर...
राजकारण
Maharashtra Cabinet Expansion: खातेवाटपाची संभाव्य यादी झाली जाहीर…
शिंदे - फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून मंत्रीमंडळ विस्ताराबाबत गेल्या काही महिन्यांपासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होत्या मात्र, आता महिन्याभरापासून प्रलंबित असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार...
राजकारण
बिहारमध्ये राजकीय अस्थिरता; नितीश कुमारांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्ये देखील आता विविध राजकीय घडामोडींना आता उधाण येत. शिंदे - फडणवीस सरकारच्या स्थापनेनंतर जवळपास ४० दिवसांनी महाराष्ट्रात झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामुळे भाजपामध्ये जल्लोषाचं...