घरराजकारण
घरराजकारण
राजकारण
राजकारण
भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे असतील तर निवडणूक आयोगाकडे द्या, Vaibhav Naik यांच्या आरोपांवर Nilesh Rane यांचे प्रत्युत्तर
मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसल्यानानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. विरोधकांनी यावरून राज्यातील महायुती सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला होता. याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शिवरायांची जाहीर माफी मागितली होती. या प्रकरणावरून राज्यातील वातावरण तापले असतानाच आता शिवसेना उबाठा गटाचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर गंभीर आरोप...
राजकारण
नव्या अध्यायासाठी तयार राहा, नितीश कुमार यांचे आवहान
मुंबई : बिहार मध्ये भाजप आणि जेडीयूचे सरकार कोसळून आता जेडीयू आणि आरजेडीचे सरकार स्थापन होणार असल्याचे जवळपास आता निश्चित झालं आहे. काहीच वेळापूर्वी...
राजकारण
नरेंद्र मोदींच्या महत्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पला पैसा आता महाराष्ट्र पुरवणार ; नाना पटोले
मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन होऊन 39 दिवसानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरी हे सरकार महाराष्ट्राच्या हितासाठी आहे का...
राजकारण
भाजपला बसणार मोठा धक्का! नितीश कुमारांचे युती तोडण्याचे संकेत…
महाराष्ट्रात भाजपचा सत्तास्थापनेमुळे आणि मंत्रिमंडळ विस्तारामुळे जल्लोष सुरु असताना दुसरीकडे बिहारमधील सत्ताधारी जेडीयू - भाजप युतीमध्ये अनेक मुद्द्यांवरून तणाव असताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी...
राजकारण
मराठीत शुभेच्छा देत मोदींनी केले नव्या मंत्रिमंडळाचे अभिनंदन
गेल्या महिन्याभरापासून प्रलंबित असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला आहे.40 दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आज (9 ऑगस्ट) पार पडला.मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा शपथविधी हा राजभवनावर...
राजकारण
शिंदे व फडणवीस सरकारचे पुरुषप्रधान मंत्रिमंडळ स्त्रियांना का डावलतय? सुप्रिया सुळे यांचा सवाल
मुंबई : आज अखेर तब्बल 39 दिवसांनी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्पात एकूण 18 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपत घेतेली आहे....