घरराजकारण
घरराजकारण
राजकारण
राजकारण
भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे असतील तर निवडणूक आयोगाकडे द्या, Vaibhav Naik यांच्या आरोपांवर Nilesh Rane यांचे प्रत्युत्तर
मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसल्यानानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. विरोधकांनी यावरून राज्यातील महायुती सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला होता. याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शिवरायांची जाहीर माफी मागितली होती. या प्रकरणावरून राज्यातील वातावरण तापले असतानाच आता शिवसेना उबाठा गटाचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर गंभीर आरोप...
राजकारण
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अजित पवारांनी खंत व्यक्त केली म्हणाले, आम्हला निमंत्रण…
मुंबई : राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होणार असलायची कुणकुण लागली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यात महत्वाची बैठक पार पडली. 10 पेक्षा अधिक...
राजकारण
पंतप्रधान ओबीसी समाजाचा असूनही 8 वर्षात समाजाला काय मिळाले? नाना पटोलेंचा सवाल
नवी दिल्ली : संपूर्ण देशभरात ओबीसींची संख्या जास्त असूनही आजपर्यंत या समाजावर अन्यायच झालेला आहे. मंडल आयोगामुळे 27 टक्के आरक्षण मिळाण्यास सुरुवात झाली पण...
राजकारण
शिवसंवाद यात्रेदरम्यान आदित्य ठाकरेंची प्रकृती खालावली, पुढील दौरा रद्द
मुंबई :- शिंदे गट आणि भाजप यांचे सरकार स्थापन झाल्या नंतर शिवसेना नेता (Shivsena) आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिवसंवाद यात्राची...
राजकारण
“राज्याला भरगोस निधी मिळणार”, निति आयोच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदेंचं विधान
मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल रविवारी दिल्लीत नीति आयोगाच्या सातव्या गव्हर्निंग काउन्सिलची बैठक पार पडली. या बैठकीला सर्व राज्यांचे मुख्यमंत्री...
राजकारण
Patra chawl case : संजय राऊतांचा कोठडीतील मुक्काम पुन्हा वाढला, पुढील सुनावणी 22 ऑगस्टला
मुंबई : शिवसेना खासदार तथा सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांचा तुरुंगातील मुक्काम पुन्हा एकदा वाढला आहे. पत्राचाळ आर्थिक घोटाळाप्रकरणी राऊतांनी 31 जुलै रोजी...