घरराजकारण
घरराजकारण
राजकारण
राजकारण
Imtiaz Jalil यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगर ते मुंबई MIM ची तिरंगा रॅली; Nitesh Rane, Ramgiri Maharaj यांच्या वादग्रस्त विधानावरून वातावरण तापणार?
माजी खासदार आणि एआयएमआयएम पक्षाचे नेते इम्तियाज जलील (Imtiyaz Jalil) यांच्या नेतृत्वात आज (सोमवार, २३ सप्टेंबर) मुस्लिम समाजातर्फे छत्रपती संभाजीनगर ते मुंबईदरम्यान तिरंगा रॅली काढण्यात येत आहे. भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि रामगिरी महाराज (Ramgiri Maharaj) यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांवरून अद्याप सरकारकडून कोणतीही कारवाई न करण्यात आल्यामुळे इम्तियाज जलील हे लाखोंचा समुदाय घेऊन मुंबईत धडकणार आहेत. यावेळी इम्तियाज जलील यांनी 'आम्हाला राज्य सरकार कडून अपेक्षा होती, संविधानाप्रमाणे...
राजकारण
दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप करत केला गौप्यस्पोट, म्हणाले भाजपसोबत युती करण्यासाठी…
मुंबई : राज्यात सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु असतना, शिंदे गट व शिवसेनेकडून आरोप प्रत्यारोपाच खेळ सुरूच आहे. आज शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर...
राजकारण
प्रियांका गांधी यांना पोलिसांनी फरफटत घेतलं ताब्यात, महागाई विरोधात देशव्यापी आंदोलन
नवी दिल्ली : संपूर्ण देशभरात वाढती महागाई, बेरोजगारी, अग्नीपथ योजना इतर समस्यांबाबत काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन सुरु आहे. आज महाराष्ट्र राज्यात नाना पटोले, बाळासाहेब थोरात,...
राजकारण
मंत्रिमंडळाचा विस्तार करायला कशाला घाबरत आहात?, अजित पवारांचा राज्य सरकारला सवाल
बारामती : राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार हे गेले अनेक दिवस महाराष्ट्रतील पूरग्रस्त भागात पाहणी दौरा करत आहे. पूरग्रसत्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी...
राजकारण
मंत्रिमंडळ विस्तारासाठी न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा
मुंबई - सध्या महाराष्ट्र राज्यात शिवसेना पक्ष नक्की कोणाचा हा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला आहे. म्हणजे शिवसेना हा पक्ष ठाकरे सरकारचा की शिंदे गटाचा....
राजकारण
काँग्रेसनं जे 70 वर्षात कमावले ते भाजपनं 7 वर्षात गमावले, राहुल गांधींची मोदींवर टीका
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी राहुल गांधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. देशातील वाढती...