काँग्रेसनं जे 70 वर्षात कमावले ते भाजपनं 7 वर्षात गमावले, राहुल गांधींची मोदींवर टीका

काँग्रेसनं जे 70 वर्षात कमावले ते भाजपनं 7 वर्षात गमावले, राहुल गांधींची मोदींवर टीका

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी राहुल गांधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. देशातील वाढती महागाई, बेरोजगारी, केंद्रीय यंत्रणाच गरजे प्रमाणे केलेला वापर या विषयी राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. देशात लोकशाहीची हत्या सुरु आहे. देशामध्ये चार लोकांची हुकुमशाही सुरु आहे. सध्या देशातील परिस्थिती भयानक आहे. आम्हाला फक्त अटक केलं जात आहे. काँग्रेसनं जे 70 वर्षात कमावलं ते भाजपनं 7 वर्षात गमावलं आहे, अशी टीका काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांनी केली.

हेही वाचा : 

नरेंद्र मोदींना घाबरत नाही, ईडीच्या कारवाई नंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

Exit mobile version