नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी राहुल गांधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. देशातील वाढती महागाई, बेरोजगारी, केंद्रीय यंत्रणाच गरजे प्रमाणे केलेला वापर या विषयी राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. देशात लोकशाहीची हत्या सुरु आहे. देशामध्ये चार लोकांची हुकुमशाही सुरु आहे. सध्या देशातील परिस्थिती भयानक आहे. आम्हाला फक्त अटक केलं जात आहे. काँग्रेसनं जे 70 वर्षात कमावलं ते भाजपनं 7 वर्षात गमावलं आहे, अशी टीका काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांनी केली.
मुझे लगता है कि वह (केंद्रीय वित्त मंत्री) जिस मैक्रोइकॉनॉमिक फंडामेंटल की बात कर रही हैं, वह कुछ और है। मुझे नहीं लगता कि वित्त मंत्री को भारत की अर्थव्यवस्था में क्या हो रहा है, इसकी कोई समझ है। उनको इसकी शून्य समझ। वह वहां एक मुखपत्र के रूप में है: कांग्रेस सांसद राहुल गांधी pic.twitter.com/AVrYpFe5YD
— ANI_HindiNews (@AHindinews) August 5, 2022
महंगाई, बेरोज़गारी और GST की लूट आदि के ख़िलाफ़ कांग्रेस आज प्रधानमंत्री आवास का घेराव करेगी। यह आंदोलन हमारा गांव-गांव, कस्बे-कस्बे में चलेगा। हम लोगों से अपील करते हैं कि अगर आप इस सबसे त्रस्त हैं तो हमारा साथ दिजीए: कांग्रेस नेता हरीश रावत, दिल्ली pic.twitter.com/Wf4TMSOAOv
— ANI_HindiNews (@AHindinews) August 5, 2022
हेही वाचा :
नरेंद्र मोदींना घाबरत नाही, ईडीच्या कारवाई नंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया