“50 खोकेवाले कुठे लपून बसले?” कोश्यारींच्या वक्तव्यावरून राऊतांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल

“50 खोकेवाले कुठे लपून बसले?” कोश्यारींच्या वक्तव्यावरून राऊतांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देशाची आर्थिक राजधानी मुंबई विषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विरोधकांकडून त्याच प्रमाणे नागरिकांकडून राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. शिवसेना खासदार तथा शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी देखील राज्यपालांसह शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा : 

राज्यपालांच्या वादग्रस्त विधानामुळे राज्यभरातून संतापाची लाट

Exit mobile version