राज्यपाल हे काय सुरू आहे? ट्विटरच्या माध्यमातून राऊतांचा सवाल

गेल्या काही दिवसांपासून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारचे निर्णय बदलण्याचे काम सुरू केले आहे.

राज्यपाल हे काय सुरू आहे? ट्विटरच्या माध्यमातून राऊतांचा सवाल

राज्यपाल हे काय सुरू आहे? ट्विटरच्या माध्यमातून राऊतांचा सवाल

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारचे निर्णय बदलण्याचे काम सुरू केले आहे. आरे मेट्रो कारशेडचा विषय असो किंवा इंधन दर कपात करण्याचा निर्णय, त्याचबरोबर आज औरंगाबाद व उस्मानाबाद यांच्या नामंतरावर घेतलेला निर्णय यावर शिवसेना नेता व खासदार संजय राऊत यांनी राज्यघटनेचा अहवाल सादर करत या निर्णयावर आक्षेप घेतला आहे.

डॉ. अनंत कळसेंची प्रतिक्रीया 

फक्त दोनचं मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेलेल्या निर्णयाला घटनात्मक वैधता नसल्याचे विधीमंडळाचे माजी सचिव डॉ. अनंत कळसे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. मंत्रिमंडळात कमीत कमी 12 सदस्य असायला हवेत. याप्रकरणी न्यायलायतही जाता येऊ शकते, असेही कळसे म्हणाले.

हेही वाचा : 

मुख्यमंत्र्यांकडून रस्त्यावरील खड्डे बुजवण्याबाबत दखल

Exit mobile version