भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) T20 विश्वचषक सामन्यात भारतानं ४ विकेट्सनी विजय मिळवला असून या सामन्यात हार्दिक पांड्यानं बॉल आणि बॅट दोन्हीने कमाल केल्याचं पाहायला मिळालं. आधी गोलंदाजीत ३ विकेट्स घेतल्यातर फलंदाजीत महत्त्वूपूर्ण ४० रन केले. पण या विजयानंतर मात्र हार्दिक कमालीचा भावूक झाल्याचं दिसला. त्याने या आनंदाच्या प्रसंगी आपल्या वडिलांची आठवण काढली. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Hardik Pandya got emotional during the interview – this victory means alot! pic.twitter.com/rf1IFdKrwv
— satyaRD🇮🇳 (@rd_satya) October 23, 2022
हे ही वाचा :
अब्दुल सत्तारांची खोचक टीका; अडीच वर्षानंतर का होईना पण…
BEST Bus Workers Strike: बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पुन्हा काम बंद आंदोलन