ऐतिहासिक मेलबर्नच्या मैदानात (Melbourne Ground) आज टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये (IND vs PAK) महामुकाबला रंगत आहे. मागच्या अनेक महिन्यांपासून क्रिकेट चाहत्यांमध्ये या सामन्याची चर्चा आहे. अखेर आज तो क्षण जवळ आला आहे. भारताने नाणेफेक जिंकली आहे आणि गोलंदाजीचा निर्णय हा घेतला. आणि पहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर पाकिस्तानच्या खेळाडूला बाद केले.
T20 WC 2022. WICKET! 1.1: Babar Azam 0(1) lbw Arshdeep Singh, Pakistan 1/1 https://t.co/mc9useyHwY #INDvPAK #T20WorldCup
— BCCI (@BCCI) October 23, 2022
In the air & taken in the deep by @BhuviOfficial! 👏 👏@arshdeepsinghh scalps his 2⃣nd wicket as he dismisses Mohammad Rizwan. 👍 👍
Follow the match ▶️ https://t.co/mc9useyHwY #TeamIndia | #T20WorldCup | #INDvPAK pic.twitter.com/fr7MKHFUTE
— BCCI (@BCCI) October 23, 2022
A dream start ft. Arshdeep Singh! 🔥
Keep watching Star Sports & Disney+Hotstar to enjoy the LIVE action from the ICC Men’s #T20WorldCup 2022!#GreatestRivalry #BelieveInBlue #ReadyForT20WC #INDvPAK pic.twitter.com/zquAPT8EOf
— Star Sports (@StarSportsIndia) October 23, 2022
अवघ्या १५ धावात पाकिस्तानने दोन्ही सलामीवीर गमावल्यानंतर शान मसूद आणि इफ्तिकार अहमदने पाकिस्तानचा डाव सावरण्यास सुरूवात केली. या दोघांनी ९ व्या षटकात पाकिस्तानचे अर्धशतक धावफलकावर लावले.
हे ही वाचा :
IND vs PAK T20 World Cup: नाणेफेक जिंकत भारताचा गोलंदाजीचा निर्णय
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.