औरंगाबाद शहराचे नाव बदलण्यासाठी चंद्रकांत खैरे आक्रमक झाले आहे.नाव बदलण्यासाठी चंद्रकांत खैरे यांनी दिला सरकारला एक महिन्याच्या अलटीमेटम.एक महिन्यात केंद्रातून नाव बदलून आना अन्यथा जशास तसे उत्तर देऊ.एक महिन्यात नाव नाही बदलले तर रस्त्यावर उतरणार.चंद्रकांत खैरे यांचा शिंदे सरकारला गंभीर ईशारा दिला आहे.