राज्यात दोन वर्षांपूर्वी झालेल्या महासत्तांतरामुळे सत्तेची गंगा शिवसेनेच्या दारी आली. प्रत्येकाने या गंगेत हात धुतल्यानंतर सगळ्यांनाच सुस्तावलेपण आलंय. या सुस्तीमुळे आगामी निवडणूकीत (MAHARSHTRA VIDHANSABHA ELECTION ) काही भलतंच घडू नये यासाठी उशीरा का होईना वर्षावरून ‘जनसंवाद’ सुरू करण्यात आलाय.
सध्याचे सरकार बैलपुत्र, त्यांचा बाप बैल आहे; Sanjay Raut यांचे वादग्रस्त विधान
मातोश्रीकडून कुणाची अधिक कोंडी, दिघेंची की शिंदेंची? Thackeray ना ‘धर्मवीर’चा का तिटकारा?