गणपतीचे आपल्या घरी आगमन आपल्याला फार आनंद होतो पण, गणपतीच्या विसर्जांच्यावेळी मात्र तेवढंच दुःख होतं. त्यांच्या जाण्याने आपले डोळे पाणावतात. पण, दरवर्षी गणपतीचे विसर्जन का केले जाते आणि त्यांचामागचा नेमका उद्देश आणि कारण काय आहे? हे आपण आज जाणून घेणार आहोत.