कोकणी चाकरमान्यांची मतं ही मुंबईसह आसपासच्या राजकीय समीकरणासाठी महत्वाची आहेत. राज्यात सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या भाजपकडे एकहाती लाखभर मतं आणणारा नेता या पट्ट्यात नाही. सत्तरी पार केलेल्या नारायण राणेंनंतर या पट्ट्यात एकही मोठा चेहरा कुठल्याच पक्षाकडे नाही. त्यामुळे आगामी लोकसभेत असा चेहरा भविष्यासाठी शोधणं हे ही भाजपचं एक मिशन आहे.
Exclusive: आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून ही राणेंची सवय, भास्कर जाधवांची टीका
Namo Rojgar Melava CM Eknath Shinde Live: आज सर्वांची उपस्थिती कारण, आमचं सरकार राजकारणविरहित