महाराष्ट्र राज्य पावसाळी अधिवेशना आज पाहिला दिवस, एकनाथ शिंदे यांनी अभूतपूर्व बंडा नंतर शिवसेनेचे दोन गट झाले. आणि त्यानंतर महाराष्ट्रत सत्तांतर झाले. जेव्हा पासून राज्यात शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर शिंदे गट आणि शिवसेनामध्ये आरोप आणि प्रत्यारोपचा खेळ सुरुच आहे.