भारताच्या अर्थकारणाला दिशा देऊ शकणाऱ्या, न भूतो न भविष्यती अश्या नोकऱ्या व व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देऊ शकणाऱ्या, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आमूलाग्र बदलून टाकण्याची ताकद असलेल्या प्रकल्पाचा मागील सहा ते सात वर्षात महाराष्ट्रात आलेल्या सर्व सरकारांनी जो येथेच्छ खेळखंडोबा मांडला आहे त्याची अधिक माहिती जाणून घ्या.