मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेले मनोज जरांगे सध्या ठाणे, पालघरच्या दौऱ्यावरआहेत. या पट्ट्यातच मनोज जरांगे पाटील यांनी सत्ता- प्रशासनातील यापूर्वीच्या लोकांची लायकीच काढलीय. त्यामुळे जरांगेंच्या घसरणाऱ्या भाषेमुळे आरक्षणाची मागणी करणाऱ्या मराठा समाजाची चिंताच वाढलीय.
हे ही वाचा:
SIM CARD खरेदी आणि विक्रीच्या नियमांत मोठे बदल
Rajasthan Election 2023, उदयपूरमधील सभेत राहुल गांधी म्हणाले, जातीची जनगणना…