प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान ‘कौनसी माँ की चिंता करते है? असा सवाल विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केल्यांनतर आशिष शेलार यांनी त्यावर उत्तर दिले. देशामध्ये ७ कोटी अशा माता होत्या ज्यांच्या डोळ्यातून चुलीवर जेवण केल्याने अश्रू येत होते, त्या मातांना उज्ज्वला योजनेचा लाभ पंतप्रधानांनी पोहचवला, अशी माहिती देत प्रणिती शिंदे यांनी केलेले आरोप आशिष शेलार यांनी फेटाळले.
Pankaja Munde या लोकसभा निवडणूक लढणार की नाही…, पहिली प्रतिक्रिया आली समोर
सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करावी, जरांगेंच्या मागण्या संपता संपेना! | Manoj Jarange Patil