उद्धव ठाकरेंनी सगळे निर्णय चुकीचे घेतले असं भासवलं जातंय – माजी महापौर किशोरी पेडणेकर
Team Timemaharashtra
Published on: Sat 16th July 2022, 12:54 PM
आज संपूर्ण महाराष्ट्र बघतोय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मधला संवाद शॅडो मुख्यमंत्री कसे सांगतायत. बेस्ट मध्ये प्रवासी वाढलेत फायदा ही वाढलाय असं असताना उद्धव ठाकरे यांनी सगळे निर्णय चुकीचे घेतले असा भास निर्माण करतायत.