सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत उबाठा सेनेचे आमदार वैभव नाईक( Vaibhav Naik ) यांनी खाजगी बाऊन्सरना चोप दिलाय. कोकणातल्या भाजप, सेना नेत्यांनी निसर्गरम्य परिसरात राजकीय अफूची शेती सुरू केलीय. नारळी -पोफळीच्या या निसर्गरम्य परिसरावर प्रभुत्व मिळवण्यासाठी राजकीय नेत्यांत भयंकर चढाओढ सुरूय त्यात पालकमंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan ) सर्वात आघाडीवर आहेत.
‘तो’ आधार बनतोय, जेव्हा एजन्सीवाले- स्वार्थी नेत्यांनी सुरू केलीय अशीही बनवाबनवी | Shreekant Shinde
मातोश्रीकडून कुणाची अधिक कोंडी, दिघेंची की शिंदेंची? Thackeray ना ‘धर्मवीर’चा का तिटकारा?