आज कोणताही राजकीय दौऱ्यासाठी आलो नाही. प्रामुख्याने राजे उमाजी नाईक यांनी जयंतीनिमित्त रामोशी समाजासाठी नवीन सरकारने नवीन योजना घेऊन इच्छित आहे. म्हणून त्याकरिता संवाद साधण्यासाठी जात आहे.
आमचा मिशन महाराष्ट्र चालु आहे. आमचं मिशन इंडिया चालेल आहे. बारामती हे महाराष्ट्रात आहे ते महाराष्ट्रा बाहेर नाही म्हणून मिशन महाराष्ट्राच्या अंतर्गत हे बारामती आहे.
चिन्ह गोठवण्याच्या मागणी संदर्भात मला काही माहीत नाही. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणी बदल बोलत आसताना आपण जबाबदारीने बोलावं , मी विमानात होतो म्हणून मला काही माहित नाही , मी माहिती घेतल्यावर बोलेन.
सुप्रिम कोर्टात केस असताना बोलणे योग्य नाही.
आमच्या सोबत आहे ती खरी शिवसेना आहे.